शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

कांदा रोपे देता का कोणी कांदा रोपे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:17 AM

कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात शेतकऱ्यांची भटकंती

एरंडगाव : कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. पायलीभर (सात किलो) टाकलेल्या कांदा बियाणात गुंठाभर रानाचीदेखील लागवड होत नाही. शेतकºयांनी घरी पिकवलेले कांदा बियाणे पहिल्या फेरीतच संपले आहे. आता शेतकरी बाजारातून कांदा बियाणे खरेदी करीत आहे.या बियाणाचे भावही शिगेला पोहोचले आहेत. एक किलो बियाणाचा दर तीन हजारांच्या आसपास आहे. एवढे महागाचे बियाणे घेऊनही निसर्ग साथ देत नाही.टाकलेले बियाणे कसेबसे येते आणि काही दिवसातच खराब होते. किमती औषधांची फवारणी करूनही रोपाची पोत सुधारत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.उन्हाळ कांद्याचे बाजारभाव समाधानकारक असल्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकरी आतूर झाले आहे. रोप नसल्यामुळे रोपाच्या शोधासाठी भटकंती सुरू आहे.घट होण्याची शक्यतामागेल त्या भावात शेतकरी रोप खरेदी करण्यास इच्छुक असूनही रोप मिळत नाही. कांदा हे परिसरातील हुकमी पीक आहे. परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल, रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात भाव आहे तर कांदे नाही म्हणजे नाक आहे तर नथ नाही आणि नथ आहे तर नाक नाही, अशा अवस्थेने शेतकºयांचा मोठा कोंडमारा झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा