शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

कांदा रोपे देता का कोणी कांदा रोपे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:18 IST

कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात शेतकऱ्यांची भटकंती

एरंडगाव : कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. पायलीभर (सात किलो) टाकलेल्या कांदा बियाणात गुंठाभर रानाचीदेखील लागवड होत नाही. शेतकºयांनी घरी पिकवलेले कांदा बियाणे पहिल्या फेरीतच संपले आहे. आता शेतकरी बाजारातून कांदा बियाणे खरेदी करीत आहे.या बियाणाचे भावही शिगेला पोहोचले आहेत. एक किलो बियाणाचा दर तीन हजारांच्या आसपास आहे. एवढे महागाचे बियाणे घेऊनही निसर्ग साथ देत नाही.टाकलेले बियाणे कसेबसे येते आणि काही दिवसातच खराब होते. किमती औषधांची फवारणी करूनही रोपाची पोत सुधारत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.उन्हाळ कांद्याचे बाजारभाव समाधानकारक असल्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकरी आतूर झाले आहे. रोप नसल्यामुळे रोपाच्या शोधासाठी भटकंती सुरू आहे.घट होण्याची शक्यतामागेल त्या भावात शेतकरी रोप खरेदी करण्यास इच्छुक असूनही रोप मिळत नाही. कांदा हे परिसरातील हुकमी पीक आहे. परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल, रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात भाव आहे तर कांदे नाही म्हणजे नाक आहे तर नथ नाही आणि नथ आहे तर नाक नाही, अशा अवस्थेने शेतकºयांचा मोठा कोंडमारा झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा