शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

दिंडोरीच्या सैनिकाचे अरुणाचल प्रदेशात अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 01:51 IST

दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (२४) या सैन्य दलातील जवानाचे अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी अपघाती निधन झाले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून, शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिंडोरी : येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (२४) या सैन्य दलातील जवानाचे अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी अपघाती निधन झाले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून, शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर हे भारतीय सैन्य दलात अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. सोमवारी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सैनिकी ट्रकद्वारे सहकाऱ्यांसोबत सेवेच्या ठिकाणी जात असताना ट्रक दरीत कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

तालुका प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून सदर घटनेची माहिती घेतली. दुपारी लष्करी अधिकाऱ्यांनी दिंडोरी येथे तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेत अंत्यसंस्कार तयारीचा आढावा घेतला असून, गुरुवारी सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव दिंडोरी शहरात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमात सिडफार्म जागेत अंत्यसंस्कार होणार आहेत.

क्षीरसागर यांच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. जानेवारीत ते सुटीवर आले होते. सुटी संपून ३० जानेवारीला ते दिंडोरीहून अरुणाचल प्रदेशमध्ये रवाना झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकSoldierसैनिकDeathमृत्यू