शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून डिजिटल वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:08 IST

ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले .

ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले . श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ब्राह्मणगाव, धांद्री येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिजिटल वर्गाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. संस्थेचे पदाधिकारी आमदार दीपिका चव्हाण ,माजी आमदार संजय चव्हाण, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस सुनील ढिकले, सरपंच सरला अहिरे, यांचे हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वरच्या मजल्यावर डिजिटल वर्गाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्र मात सुरवातीस मुख्याध्यापिका व्ही बी बछाव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत केले. उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष प्रा. के एन अहिरे यांनी शाळेच्या अडचणी मांडत नवीन वर्गखोल्या , शालेय संरक्षण भिंत बांधणी, आवारात फ्लेवर ब्लॉक बसविणे या मागण्या केल्या, कार्यक्र मासाठी ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू अिहरे, यशवंत बापू अहिरे, तालुका सदस्य डाक्टर प्रशांत देवरे, विश्राम निकम, अशोक पवार, भरत कापडणीस, यतीन पगार, जयंत पवार, ज्ञानदेव अहिरे, अरु ण अहिर आदि उपस्थित होते. जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक