शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लोकसहभागातून डिजिटल वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:08 IST

ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले .

ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले . श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ब्राह्मणगाव, धांद्री येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिजिटल वर्गाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. संस्थेचे पदाधिकारी आमदार दीपिका चव्हाण ,माजी आमदार संजय चव्हाण, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस सुनील ढिकले, सरपंच सरला अहिरे, यांचे हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वरच्या मजल्यावर डिजिटल वर्गाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्र मात सुरवातीस मुख्याध्यापिका व्ही बी बछाव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत केले. उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष प्रा. के एन अहिरे यांनी शाळेच्या अडचणी मांडत नवीन वर्गखोल्या , शालेय संरक्षण भिंत बांधणी, आवारात फ्लेवर ब्लॉक बसविणे या मागण्या केल्या, कार्यक्र मासाठी ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू अिहरे, यशवंत बापू अहिरे, तालुका सदस्य डाक्टर प्रशांत देवरे, विश्राम निकम, अशोक पवार, भरत कापडणीस, यतीन पगार, जयंत पवार, ज्ञानदेव अहिरे, अरु ण अहिर आदि उपस्थित होते. जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक