शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महाकवी कालिदासांच्या काव्यात प्रेमाचे विविध कंगोरे

By admin | Updated: July 6, 2014 00:13 IST

लीना हुन्नरगीकर : नाटकातील ‘प्रेमभावना’ विषयावर व्याख्यान

नाशिक : महाकवी कालिदासांच्या विविध नाटकांतून प्रेमभावनेचे विविध कंगोरे अधोरेखित होतात़ त्यामध्ये पितृत्वभाव, विलाप, वियोग अशा भावना दिसून येतात़ त्यामुळेच महाकवी कालिदासांना शृंगाराचा राजा असे म्हटले जाते, असे प्रतिपादन संस्कृत विषयाच्या अभ्यासक प्रा़ लीना हुन्नरगीकर यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात केले़

आषाढ महिन्यातील प्रथम दिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाकवी कालिदास यांच्या नाटकातील प्रेमभावना या विषयावरील व्याख्यानात हुन्नरगीकर बोलत होत्या़ त्या पुढे म्हणाल्या की, कालिदासांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीकडून त्यांचा अपमान झाला व ते देशभ्रमंतीसाठी निघून गेले़ पुढे त्यांनी महाकाव्य, खंडकाव्य, नाटके असे साहित्य आपल्या प्रतिभाशक्तीने लिहिली़महाकवी कालिदासांचे काव्य व नाटकातील प्रेमभाव हे केवळ स्त्री व पुरुष यांच्यापुरते मर्यादित नसून ते आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम, पितृत्व, विलास, वियोग अशा भावनाही त्यांनी आपल्या काव्य व नाटकात मांडल्याचेही प्रा़ लीना हुन्नरगीकर यांनी सांगितले़ या व्याख्यानाप्रसंगी आनंद अत्रे यांनी ‘श्रीरंगा कमलकांता, हरीपदरा ते सोड’ ही नांदी सादर केली़यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे सुरेश गायधनी यांनी ‘गोमांतक’चे संपादक श्रीराम पंचिद्रे हे काही अपरिहार्य कारणास्तव येऊ न शकल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली़ यावेळी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, साई आपटे, आशिष रानडे यांच्यासह श्रोते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)