शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त सापडला! नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार बैठक

By संजय पाठक | Updated: July 6, 2024 10:02 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

संजय पाठक, नाशिक- संथगती रुंदीकरण आणि पुलांची कामे त्यातच पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास शहापूर पासून ठाण्यापर्यँत अत्यंत   खडतर झाला आहे. दहा- दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

नाशिक मुंबई प्रवास हा साडे तीन  तासाचा प्रवास असला तरी आता सहा ते सात तास लागत आहेत. तसेच शनिवार आणि रविवार सारख्या सुटीच्या दिवशी तर दहा दहा किलोमीटर लांब रांगा लागतात. भिवंडी, शहापूर येथे मोठ्या प्रमाणात गोदाम असून त्या मुळे ट्रक, कंटेनर अशी अवजड वाहतूक या मार्गावरून असते. मात्र खड्ड्यामुळे ही अवजड वाहने हळू जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर यांना निवृत्तीच्या एक दिवस अगोदर कसारा येथून लोकलने प्रवास करावा लागला होता. तर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकहून- मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांनी विधी मंडळात संताप व्यक्त केला होता.  नाशिकचे अनेक आमदार हे आता  रेल्वेने प्रवास नाशिक- मुंबई करतात.

या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNashikनाशिक