शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सटाण्यात जनआंदोलन संघर्ष समितीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 01:10 IST

मोदी सरकारच्या शेतकरी व देशविरोधी धोरणांना विरोधासह प्रलंबित मागण्यांसाठी बागलाण तालुका सत्यशोधक सभा व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

सटाणा : मोदी सरकारच्या शेतकरी व देशविरोधी धोरणांना विरोधासह प्रलंबित मागण्यांसाठी बागलाण तालुका सत्यशोधक सभा व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

शुक्रवारी (दि. २७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक महिला सभा व जनआंदोलन सघर्ष समिती बागलाण यांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महिला व पुरुषांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. बागलाणचे निवासी नायब तहसीलदार बापू बहिरम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी व कामगार तसेच देशविरोधी कायदे करीत कार्पोरेट कंपन्यांना मगरमिठीत पकडत आणि अन्नधान्याच्या काळाबाजाराला कायदेशीर मान्यता मिळेल असे कायदे मंजूर केले. यामुळे शेतकरी व कामगार अडचणीत आले आहेत. हे कायदे मागे घेण्याची मागणी करतानाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात किशोर ढमाले, तालुकाध्यक्ष वामन निकम, वंजी गायकवाड, यशवंत माळचे, मिरूलाल पवार, मन्साराम पवार, यशोदा पवार, सिंधूबाई गायकवाड, लापशा पवार, सुनील सोनवणे, जंगलू सोनवणे, भगवान मोळीच, मुरलीधर अहिरे आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इन्फो

..अशा आहेत मागण्या

वनजमीनधारकांची नावे साताबारा उतार्‍यावर लावा, वनजमिनींचे सर्व दावे पात्र करा, वनाधिकार कायद्याची कसोशीने अंमलबजावणी करावी, रोजगार हमी योजनेचा विस्तार करावा, एका वर्षात २०० दिवस काम व प्रतिदिवस ६०० रुपये रोज करावा, शहरामंध्ये रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक रेशन व्यवस्था बळकट करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन