शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

किसान सभेची निदर्शने

By admin | Updated: December 31, 2016 23:27 IST

किसान सभेची निदर्शने

नाशिक : आदिवासींना त्यांच्या वन हक्काचा सातबारा उतारा मिळण्याच्या मागणीसाठी शनिवारी राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून मागण्यांचे निवेदन सादर केले. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वन कायद्याप्रमाणे आदिवासींनी वन दावे दाखल केलेले आहेत व त्या सोबत पुरावेही जोडले आहेत. परंतु अद्यापही वनजमीन नावावर झालेली नाही. सध्या कसत असलेली वनजमीन आमच्या ताब्यात असतानाही वन अधिकारी चुकीची माहिती देत हक्क नाकारत आहे त्यामुळे वन अधिकारी, महसूल अधिकारी व वन हक्क कमिटी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी, त्याचबरोबर शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत ते रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅँकेत मुबलक पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात कॉ. राजू देसले, भास्करराव शिंदे, देवीदास भोपळे, नामदेव राक्षे, प्रकाश भावसार, संजय बैरागी, किरण डावखर, संजय पवार, आदि सहभागी झाले होते.