शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे :  सुजाता चौंदते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:06 AM

देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.

सिडको : देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.सिडकोतील सिंहस्थनगर येथील मायको हॉल येथे मानवतावादी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘संविधान संस्कृती जनमाणसात सजविणे’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना अ‍ॅड. चौंदते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आर. आर. जगताप, आर. एस. भामरे, महेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष बोरकर, मोहन अढांगळे, लक्ष्मण कावळे, शिवदास म्हसदे, रामकृष्ण सरदार आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले की, लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम लोकतंत्र वाचवावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज देशामध्ये अराजकता वाढीस लागल्याने संविधान धोक्यामध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे. लोकतंत्र वाचवायचे असेल तर लोकांमध्ये जागृकता निर्माण करून इव्हीएम यंत्राचा विरोध करावा लागेल, असेही शेवटी अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञा सोनवणे यांनी तर शिवदास म्हसदे यांनी आभार मानले.संविधान समजून घेण्याची गरज : गायकवाडमहेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, संविधान म्हणजे जीवनाच्या नीतिमूल्याचे संकलन होय. संविधानाने वंचित, मागास समाजास संपूर्ण भारत देशात एक सूत्रात बांधले आहे. त्यामुळे संविधान समजून घेणे ही काळाची खरी गरज असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक