शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

पाणीचोरीप्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 18:10 IST

३९ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

ठळक मुद्दे केसरकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून गृहमंत्रालयाला अहवाल पाठविण्याचे आदेश दिले

लासलगाव : पालखेड डावा कालव्याचे आवर्तनातून पाणीचोरी संदर्भात ३९ शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.सन २०१३ व २०१६ मध्ये पाटबंधारे विभागाने पालखेड डावा कालव्याचे आवर्तनातून पाणी चोरी प्रकरणी वनसगाव ,खडक माळेगाव, खानगाव कोटमगाव, थेटाळे ,उगाव आदी गावातील ३९ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन सदर गुन्हे मागे घेण्याची मागणी निफाड पंचायत समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे तालुका संघटक शिवा पाटील सुरासे, शहर प्रमुख माधव शिंदे, दत्तात्रेय मापारी, संतोष संधान यांनी केली. यावेळी केसरकर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून गृहमंत्रालयाला अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Nashikनाशिक