शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:51 IST

मानोरी : येवला तालुक्यात महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला असून ग्रामीण भागातील शेतशिवारातील विहिरींतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने पाण्याची कमतरता भासू नये याकरीता पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी केला जात आह

ठळक मुद्देपाण्या अभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ

मानोरी : येवला तालुक्यात महिनाभरापासून उष्णतेचा पारा वाढला असून ग्रामीण भागातील शेतशिवारातील विहिरींतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने पाण्याची कमतरता भासू नये याकरीता पालखेड आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी केला जात आहे.उन्हाळ कांद्याला देण्यासाठी विहिरींना पाणी नसल्याने पाण्या अभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. उन्हाळ कांद्याना अद्यापही तीन ते चार मुबलक पाण्यांची गरज असून येवला तालुक्यात पालखेड कालव्यातून आवर्तन सुरु आहे.              या आवर्तनामधून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड येथील गोई नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून वितरिका क्रमांक २१ , २५ आणि २८ देखील पालखेड आवर्तनातून पाणी तात्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी