शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:43 IST

मालेगाव : अत्यल्प पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील यंदा वाया गेला असून फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव : अत्यल्प पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील यंदा वाया गेला असून फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.हरणबारी धरणाचे आवर्तन सिंचनासाठी सोडण्यात आल्याने मोसम खोरञयास दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना या आवर्तनामुळे सुटणार आहे. मालेगाव, सटाणा व देवळा तालुक्यात पाण्याअभावी खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम वाया गेल्यात जमा आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे फळबागा जगविण्याची धडपड शेतकºयांमध्ये केली जात आहे. चणकापूरचे किमान एक आवर्तन सिंचनासाठी सोडल्यास डाळिंब, पेरू, बोर, आवळा आदि फळबागा शेतकºयांना वाचविता येणार आहे. पाणी न मिळाल्यास लाख मोलाच्या या बागा नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.चणकापूरचे आवर्तन मालेगावसह दाभाडी, बारागाव योजनेस पिण्यासाठी सोडण्यात आले; मात्र आवर्तन सोडण्यात आल्यानंतर वीज वितरणतर्फे कालव्यावरील सर्व कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येवून शेतकºयांची कोंडी केली गेली. विकतचे पाणी घेवून फळबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कर्जबाजारी शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. वास्तव पिण्याच्या पाण्याबरोबरच पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी पाणी सोडत या भागातील फळबागधारक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांच्यासह जगदीश पवार, संदीप पवार, अनिल पवार, दादा हिरे, सतिष पवार, गोकुळ म्हसदे आदिंनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी