शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

बागलाण दुष्काळी तालुका जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:51 IST

बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पावसाने दडी मारल्यास रब्बीच्या सुद्धा आशा मावळणार आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार चव्हाण यांच्या भेटी दरम्यान दिली. यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.  शासनाने या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा व सर्व प्रकारच्या दुष्काळी सेवा - सुविधा आणि लाभ देऊन जनतेला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.अजूनही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठादोन महिने उलटूनही बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी तालुक्यात सर्व पेरण्या देखील झालेल्या नसून पावसाने ओढ दिल्याने केलेल्या पेरण्या धोक्यात आलेल्या आहेत. विहिरींनी देखील तळ गाठल्याने शेतकरी आर्थिक व अस्मानी संकटात सापडला आहे. शेतातील उभी पिके करपून चालली असून दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकºयांचे भांडवल वाया जाणार आहे. तालुक्यातील धरणातही पुरेसा पाणीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गावकºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावात अजूनही टॅँकरद्वारा पाणीपुरवठा सुरु आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ