शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाझर तलाव पूरपाण्याने भरून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:56 IST

पिंपळगाव वाखारी : परिसरात यंदा खरिपाच्या पिकांना अनुकूल पाऊस झाला असला तरी जोरदार पावसाअभावी परिसरातील वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, कोलदर भागातील पाझर तलाव अद्याप कोरडे आहेत. चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने हे पाझर तलाव भरून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त

पिंपळगाव वाखारी : परिसरात यंदा खरिपाच्या पिकांना अनुकूल पाऊस झाला असला तरी जोरदार पावसाअभावी परिसरातील वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, कोलदर भागातील पाझर तलाव अद्याप कोरडे आहेत. चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने हे पाझर तलाव भरून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.परिसरातील पाझर तलाव पुरेशा पावसाअभावी कोरडे असून, परिसरात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा झालेला पाऊस खरीप मका पिकाला अनुकूल ठरला असल्याने फक्त मक्याचे पीक जोरदार आहे.रब्बीतील उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी जमिनीत पुरेसा जलसाठा होण्यासाठी कोरडे असलेले पाझर तलाव चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने भरण्याची गरज आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी चणकापूरच्या पूरपाण्याने पाझर तलाव भरण्याची मागणी जेर धरू लागली आहे. शेतकरी करत आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी