शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे आवर्तन निश्चित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:31 IST

येवला : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक नियोजनासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी निश्चित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना रब्बी हंगामातील पिक नियोजन करता येणार आहे.

येवला : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक नियोजनासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी निश्चित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.यंदा पालखेड धरण समूहक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याचे रब्बी हंगामाच्या पाणी आवर्तनाचे पाणी वाटप तसेंच शेतीसाठी आवर्तन संख्या व कालवधी निश्चित करावे. जेणेकरून शेतकºयांना रब्बी हंगामातील पिक नियोजन करता येणार आहे.चारी क्र मांक ४६ ते ५२ देखील पाणी आवर्तन देण्यात यावे. तसेच येवला शहरासह ३८ गाव पाणी पाणीपुरवठा योजनेचे देखील पाण्याचे नियोजन करता येईल. शेतीसाठी पाणी किती मिळणार याची शेतकºयांना माहिती मिळाल्यास पिक नियोजन करता येईल.त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी लवकरात लवकर निश्चित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहे. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी