शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चांदवड तालुक्यात दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:46 IST

चांदवड - तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष संपत वक्ते ,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, विद्यार्थी सेना अध्यक्ष विकास गोजरे, अ‍ॅड. अशोक देवरे,महिला आघाडी प्रमुख मंगला वडगे, वैशाली सोनवणे व शिष्टमंडळाने दिले.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यत सर्वच योजना पोहचल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहेत. दुष्काळी योजना फक्त कागदावरच दिसत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकºयांना सवलती लागू कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यात जमीन महसुलात घट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात साडे तेहतीस टक्के सुट, विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅँकरचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील किती विहीरी अधिग्रहीत केल्या व किती टॅँकर सुरु केले यांची माहिती द्यावी, तालुक्यातील पशुधनास एप्रिल २०१९ पर्यंत पुरेल एवढा पुरेसा चारा उपलब्ध करुन द्यावा आदिंचा समावेश आहे. निवेदनावर शहराध्यक्ष रविंद्र बागुल, नितीन उशीर, श्रीहरी ठाकरे, दिगंबर गांगुर्डे, भागवत झाल्टे, भरत क्षत्रिय आदिंसह मनसे कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळPoliticsराजकारण