शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:11 IST

येवला : कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेल्या विध्यार्थीना शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. शहर, ग्रामीण, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर तथा डोंगराळ-दुर्गम भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित शालेय अभ्यासक्रमाची क्रमिक पाठ्यपुस्तके वितरित करावी, अशी मागणी अध्यापकभारतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देअध्यापकभारतीचे शालेय शिक्षण विभागाला निवेदन

येवला : कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेल्या विध्यार्थीना शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. शहर, ग्रामीण, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर तथा डोंगराळ-दुर्गम भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित शालेय अभ्यासक्रमाची क्रमिक पाठ्यपुस्तके वितरित करावी, अशी मागणी अध्यापकभारतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना सदर निवेदन पाठवण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २१-२२ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणे निश्चित होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातही ऑनलाईन वर्गाचा फज्जा उडाला होता. या वर्षीही आकाशवाणी व दूरदर्शनसह अन्य खाजगी वाहिन्यांनाही शालेय अभ्यासक्रम त्या त्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक दूरचित्र वाहिन्या यांना प्रसारित करण्याचे बंधन करण्यात यावे, ज्या योगे दैनंदिन अभ्यासक्रम हा वृत्तपत्रे, आकाशवाणी व दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घेण्यात यावा, सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमाचा अवधी पाच ते सहा तास करण्यात यावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर शरद शेजवळ, संतोष बुरंगे, प्रा. विनोद पानसरे, अमीन शेख, प्रा. कामिनी केवट, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, मिलिंद गुंजाळ, प्रा. मिलिंद गांगुर्डे, नीलिमा गाडे, वनिता सरोदे, भारती बागुल, अतुल डांगळे, दीपक शिंदे, सागर पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी