शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:10 IST

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देरात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.सध्या आठ दिवस रात्रीची शेतपंपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस दिवसा दिली जाते; परंतु दिवसा आठ दिवस शेतीपंपासाठी देणाऱ्या विजेचा खेळखंडोबाच, होतो. कारण दहा ते पंधरा मिनिटाला वीज जात असते.रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी द्यायचे म्हटले तर अनेक शेतकऱ्यांच्या घरी पुरुष माणूस नसतो, तर बरेच ठिकाणी रात्रीच्या वेळेला मोटार चालू करायला गेले असता तेथे शॉक लागून मृत्यूच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी पहाटेच्यावेळी अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यायला हवी. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे.अनेक ठिकाणी रोहित्राच्या क्षमतेपेक्षा जादा दाब रोहित्रावर असतो. त्यामुळे अनेक वेळा फ्यूज जाणे, डीओ जाणे असे प्रकार घडतात. फ्यूज किंवा डीओ बसवत असताना यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना विजेचा धक्का बसलेला आहे? बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे? ? त्यामुळे महावितरणने शेती पंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे?सध्या आठ दिवस दिवसा शेतीपांपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस रात्रीची असते. रात्रीच्या वेळेसच विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याचे प्रमाण जास्त आहे. दिवसा वीजचे घोटाळे आणि रात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.- संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज