शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निमाणी बसस्थानकात काँक्रिटीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:50 IST

निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

नाशिक : निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.निमाणी बसस्थानकात दररोज शाळा-महाविद्यालय व दैनदिन कामानिमित ये-जा करणाऱ्या कर्मचाºयांची संख्या मोठी असून, दिवसभर वर्दळ सुरू असते. मागील सहा महिन्यांपासून येथील बसस्थानकामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक संघटनांनी व राजकीय पक्षांनीदेखील याबाबत परिवहन विभाग नियंत्रकांना निवेदन दिले आहे. बसस्थानकातील खड्डे बुजवून तत्काळ कॉँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय वाल्मीकी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकाकडे केली आहे. निवेदनावर संघटनेचे महानगरप्रमुख अजय तसांबड, आशिष दलोड, सुरज कागडा, सिद्धांत दलोड, आदित्य तसांबड, राकेश पाखळे, राहुल राठोड आदींच्या स्वाक्षºया आहेत.अनेक गैरसोयीपंचवटी आगारातून निमाणी बसस्थानकात सर्व शहर बस येतात.  निमाणी बसस्थानकातून शहराच्या विविध भागात बस जातात.या ठिकाणी सर्वच भागात बस जात असल्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या बसस्थानकात पुरेसे प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागते.  बस एका रांगेत उभ्या नसतात. अनेक प्रवासी चालू बसमागे पळत असल्याने काही वेळा अपघात होतात. त्यामुळे बस व्यवस्थित लावाव्यात.

 

टॅग्स :Nashikनाशिक