शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

कालवा कामाच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:08 AM

कळवण : तालुक्यातील पुनंद (अर्जुनसागर) प्रकल्प अंतर्गत येणाºया सुळे उजवा कालव्याचे १ ते २१ किलोमीटरचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षं झाले तरी अद्यापपावेतो या कालव्यातून पाणी आले नाही आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहचू शकलेले नाही.

कळवण : तालुक्यातील पुनंद (अर्जुनसागर) प्रकल्प अंतर्गत येणाºया सुळे उजवा कालव्याचे १ ते २१ किलोमीटरचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षं झाले तरी अद्यापपावेतो या कालव्यातून पाणी आले नाही आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहचू शकलेले नाही. तत्कालीन अधिकारी यांनी मनमानी कारभार केल्यामुळे परिसरातील जनता पाण्यापासून वंचित राहिली आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेने करून पुनंद डावा कालवा उपविभागाचे सहायक अभियंता एन. डी. बाविस्कर यांच्याकडे करण्यात आली आहे.