शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नाशिकमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

ठळक मुद्देगुंतवणुकी अभावी रोजगारात घट दोन लाखाहून अधिक तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत बेरोजगार तरुणांचा कौल ठरणार महत्वाचा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सर्व उमेदवारांकडून रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. नाशिक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे रोजगारासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुणांनी नावनोंदणी केलेली आहे. यात ३९ हजार २८९ विविध शाखांच्या पदवीधर तरुणांचाही समावेश आहे.  विशेष म्हणजे यात नियमित नूतनीकरण करणाºया तरुणांचाच समावेश आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांचा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.  आजवर सत्तेत येणाºया प्रत्येक सरकारसमोर देशातील बेरोजगारी सर्वाधिक डोकेदुखी आणि कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकांमध्ये रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असून, रोजगार निर्मितीच्या मुद्द्यांवर प्रत्येक निवडणुकीत राजकारण होताना प्रकर्षाने दिसून येते. परंतु, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती होत नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढली नसून अस्तित्वात असलेल्या उद्योगांचाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकलेली नसल्याने बेरोजगार तरुणांच्या नाशिक जिल्ह्यातही बेरोजगार तरुणांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

गुंतवणुक नसल्याने रोजगारात घट नाशिक रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात रोजगारासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील १५ ते ५० वयोगटातील २ लाख ३१ हजार ५६४ बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक होत नसल्याने आणि उद्योगांचा विस्तार होत नसल्याने उद्योगांसह विविध अस्तापणांच्या कार्यालयांकडून मनुष्यबळाची मागणी होत नसल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकElectionनिवडणूकEmployeeकर्मचारीEducationशिक्षण