शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णय : दर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:28 PM

लासलगाव : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा भाव कमी होण्याकरिता केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१५ पासून असलेले शून्य मूल्य हे दर टनाला ८५० अमेरिकन डॉलर इतके वाढविले आहे.

ठळक मुद्देकांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णयदर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

लासलगाव : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा भाव कमी होण्याकरिता केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१५ पासून असलेले शून्य मूल्य हे दर टनाला ८५० अमेरिकन डॉलर इतके वाढविले आहे.सध्या बाजारात वाढलेले कांद्याचे दर रोखण्यासाठी हा निर्णय झाल्याचे बोलले जाते. यामुळे कांदा भाववाढीला वेसण घातली जाणार आहे. गेले तब्बल तेवीस महिने शून्य असलेले कांद्याचे निर्यातमूल्य आठशे पन्नास अमेरिकन डॉलर केले. त्यामुळे आता टनाला किमान ५५०० रुपये दराने व्यापाºयांना कांदा निर्यात करावी लागेल. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या नाराजीत वाढ झाली आहे. कांदा दिड वर्षात अभूतपूर्व मंदीतून सावरतो आहे.केंद्र सरकारने डिसेंबर २०१५ पासून कांद्यावरील किमान निर्यातमूल्य दर हे शून्य केले होते. यामुळे गेल्यावर्षी कांद्याच्या निर्यातीने ऐतिहासिक विक्र म केला. मात्र किरकोळ बाजारामध्ये कांद्याने साठ रु पयांचा दर गाठल्याने सरकारमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. कांद्याचे दर स्थिर करण्यासाठी कांदा आयात,नाफेडमार्फत कांदा खरेदी, आणि आता कांद्यावरील किमान निर्यातमूल्य वाढीची मात्रा लावली आहे.निर्यात मूल्यातील बदल२३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१३ - ८५० डॉलर (टन)१७ जून २०१४- ३०० डॉलर (टन)०२ जुलै २०१४- ५०० डॉलर (टन)८ एप्रिल २०१५- २५०डॉलर (टन)२४ आॅगस्ट २०१५- ७०० डॉलर (टन)११ डिसेंबर २०१५ -४०० (टन)२५ डिसेंबर २०१५ - शून्य (टन)