शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

मालेगावी पीआरपीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 7:09 PM

भारतातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्र (ईव्हीएम) हटवून देशाला वाचवावे तसेच झारखंड येथील तरबेज अन्सारी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मालेगाव : भारतातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्र (ईव्हीएम) हटवून देशाला वाचवावे तसेच झारखंड येथील तरबेज अन्सारी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांच्या नेतृत्वाखाली येथील पदाधिकाºयांनी आंदोलन केले.भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. पंतप्रधान निवडीसाठी देखील एका मताचा अधिकार देण्यात आला आहे. जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम हटवून देश वाचविणे गरजेचे आहे. झारखंड मधील तरबेज अन्सारी यांच्या मारेकºयांना शिक्षा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आढाव, रमाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मंगला आढाव, आनंद कापडे, नितीन बोराडे, गुलाब पगारे, किरण पगारे, दीपक पानपाटील, श्रीराम सोनवणे, प्रेमकुमार निकम, सुनिल अहिरे, सुनिल चौधरी, रविराज थोरात, बापु अहिरे, रविराज जगताप, राकेश देवरे, गणेश चौधरी, संजय वाघ, देविदास निकम, विजय भालेराव, किरण मोरे, आनंद यशोद, किरण गरुड आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliticsराजकारण