शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पेन्शनसाठी निघणार ठाणे ते मुंबई पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:53 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून ठाणे ते मंत्रालय अशा पेंशन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाºयांचा नवीन वेतन कपातीवर आधारित अंशदायी पेन्शन योजनेला विरोध आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने संघटनेद्वारे आंदोलने केली जात आहेत. मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी वारंवार आश्वासने देऊनही मृत कर्मचाºयाच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन लागू करण्यात येत नाही. डिसेंबर २०१७ मधील मुंडन आक्र ोश मोर्चा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यात हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी संघटनेच्या वतीने २ व ३ आॅक्टोबर रोजी ठाणे ते मुंबई काढण्यात येणाºया दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवनेरी ते मुंबई पेन्शन दिंडीनंतर ३ आॅक्टोबरला मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. यावेळेस अन्याय झालेले नवीन कर्मचाºयांसोबतच जुन्या पेन्शन योजनेत असलेले कर्मचारीदेखील या दिंडीत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने प्रविण गायकवाड, गोरख देवढे, सौरभ अहिरराव, योगेश माकोने, माणिक घुमरे, सचिन सुर्यवंशी, कल्पेश चव्हाण, किरण शिंदे, निलेश नहिरे, निशाल विधाते, भूषण बोरस्ते आदी पदाधिकाºयांनी दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMantralayaमंत्रालय