शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पेन्शनसाठी निघणार ठाणे ते मुंबई पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:53 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून ठाणे ते मंत्रालय अशा पेंशन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाºयांचा नवीन वेतन कपातीवर आधारित अंशदायी पेन्शन योजनेला विरोध आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने संघटनेद्वारे आंदोलने केली जात आहेत. मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी वारंवार आश्वासने देऊनही मृत कर्मचाºयाच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन लागू करण्यात येत नाही. डिसेंबर २०१७ मधील मुंडन आक्र ोश मोर्चा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यात हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी संघटनेच्या वतीने २ व ३ आॅक्टोबर रोजी ठाणे ते मुंबई काढण्यात येणाºया दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवनेरी ते मुंबई पेन्शन दिंडीनंतर ३ आॅक्टोबरला मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. यावेळेस अन्याय झालेले नवीन कर्मचाºयांसोबतच जुन्या पेन्शन योजनेत असलेले कर्मचारीदेखील या दिंडीत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने प्रविण गायकवाड, गोरख देवढे, सौरभ अहिरराव, योगेश माकोने, माणिक घुमरे, सचिन सुर्यवंशी, कल्पेश चव्हाण, किरण शिंदे, निलेश नहिरे, निशाल विधाते, भूषण बोरस्ते आदी पदाधिकाºयांनी दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMantralayaमंत्रालय