शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

साकुरी परिसरात पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:17 IST

मालेगाव शिवरोड : साकुरीसह परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतपिकांचे व शेतजमिनीच्या मृदेचे परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसाख्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना सावरण्यास वेळ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देमालेगाव : बाजरी, मका पीक गेले वाया

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव शिवरोड : साकुरीसह परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतपिकांचे व शेतजमिनीच्या मृदेचे परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसाख्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना सावरण्यास वेळ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.शेतात बाजरीच्या कणसांची सुडी, गोळा केलेला मका, कणीस हे सर्व पूरपाण्यात वाहून गेले. हाती येणारे उत्पन्न शेतातील माल मार्केटला विकण्याआधीच पावसाच्या पूरपाण्यात वाहून गेले. अंबर ठोके, अभिमन इंगळे, बाबाजी इंगळे, रमेश इंगळे, नारायण इंगळे, भगवान ठोके, प्रेमसिंग ठोके, ज्ञानेश्वर हिरे, तात्याभाऊ हिरे, अशोक हरकळ, नामदेव हरकळ, भरतनाथ हरकळ, विश्वनाथ हिरे, संग्राम ठोके, केवळ मोरे, पिंटू ठोके, समाधान ठोके, भागवत ठोके आदी शेतकºयांचे शेत नाल्याला लागून असल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. भरपाई देण्याची मागणींमालेगाव तालुक्यातील साकुरी (निं) परिसरात परतीचा पाऊस इतका भयंकर होता की, रस्ता, शेत व नदी एकत्र झाले. शेतामध्ये वाळूचा खच साचला आहे. पुन्हा शेती तयार करणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकºयांचे प्रचंड नुकसान तर झालेच; पण शेतजमिनीच्या मृदेची धूप झाल्यामुळे झालेले नुकसान कसे भरून निघेल हा यक्षप्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी हातात भांडवल नसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडून पडले आहे. शासनाने शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी