शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
5
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
6
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
7
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
8
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
9
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
10
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
11
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
12
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
13
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
14
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
16
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
17
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
18
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
19
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
20
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी

अस्ताणे परिसरात अतिवृष्टीने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:22 IST

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट : सततच्या पावसामुळे जमिनी उपळल्या

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये पायली या दराने कांद्याचे बी बाजारातून आणले होते. दोन ते तीन वेळा टाकूनही ते पाण्यामुळे उगले नाही. त्यामुळे कांदा लागवड करण्यासाठी शेतकºयांना गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे जमिनी पूर्णपणे उपळल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न अगदी खर्चही सुटणार नाही. कपाशीचा खर्चाचा विचार केला तर शेती न केलेली बरी अशी स्थिती जमीन उपळलेल्या शेतकºयांची झालेली आहे.त्यामुळे या शेतकºयांच्या जमिनीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. यावर्षी तर जून महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे शेतकºयांना एकतर शेती सोडावी लागली तर बाकीच्या पाण्यात गेली त्यामुळे विवंचनेत शेतकरी सापडला आहे. गेल्यावर्षी नुकसानीचे पैसे काही शेतकºयांना मिळाले; परंतु काही शेतकरी अद्याप भरपाईच्या पैशांपासून वंचित आहेत. संबंधितांनी शेतकºयांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी