शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताणे परिसरात अतिवृष्टीने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:22 IST

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट : सततच्या पावसामुळे जमिनी उपळल्या

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये पायली या दराने कांद्याचे बी बाजारातून आणले होते. दोन ते तीन वेळा टाकूनही ते पाण्यामुळे उगले नाही. त्यामुळे कांदा लागवड करण्यासाठी शेतकºयांना गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे जमिनी पूर्णपणे उपळल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न अगदी खर्चही सुटणार नाही. कपाशीचा खर्चाचा विचार केला तर शेती न केलेली बरी अशी स्थिती जमीन उपळलेल्या शेतकºयांची झालेली आहे.त्यामुळे या शेतकºयांच्या जमिनीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. यावर्षी तर जून महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे शेतकºयांना एकतर शेती सोडावी लागली तर बाकीच्या पाण्यात गेली त्यामुळे विवंचनेत शेतकरी सापडला आहे. गेल्यावर्षी नुकसानीचे पैसे काही शेतकºयांना मिळाले; परंतु काही शेतकरी अद्याप भरपाईच्या पैशांपासून वंचित आहेत. संबंधितांनी शेतकºयांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी