शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अस्ताणे परिसरात अतिवृष्टीने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:22 IST

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट : सततच्या पावसामुळे जमिनी उपळल्या

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये पायली या दराने कांद्याचे बी बाजारातून आणले होते. दोन ते तीन वेळा टाकूनही ते पाण्यामुळे उगले नाही. त्यामुळे कांदा लागवड करण्यासाठी शेतकºयांना गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे जमिनी पूर्णपणे उपळल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न अगदी खर्चही सुटणार नाही. कपाशीचा खर्चाचा विचार केला तर शेती न केलेली बरी अशी स्थिती जमीन उपळलेल्या शेतकºयांची झालेली आहे.त्यामुळे या शेतकºयांच्या जमिनीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. यावर्षी तर जून महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे शेतकºयांना एकतर शेती सोडावी लागली तर बाकीच्या पाण्यात गेली त्यामुळे विवंचनेत शेतकरी सापडला आहे. गेल्यावर्षी नुकसानीचे पैसे काही शेतकºयांना मिळाले; परंतु काही शेतकरी अद्याप भरपाईच्या पैशांपासून वंचित आहेत. संबंधितांनी शेतकºयांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी