ददात मिटली.
By Admin | Updated: August 4, 2014 02:10 IST2014-08-04T02:00:36+5:302014-08-04T02:10:08+5:30
ददात मिटली.

ददात मिटली.
. दीड महिना ओढ लावल्यानंतर वरुणराजा बरसला आणि त्याने चार दिवसांत नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची ददात मिटवून टाकली. ८० टक्के भरलेल्या गंगापूर धरणाचे छायाचित्र.