शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

येवला तालुक्‍यात १६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:30 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२४ गावातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असुन यातील ३३ टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असुन सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आहेत.

ठळक मुद्देप़ंचनामे पुर्ण .....३५ हजार शेतकऱ्यांची उभी पिके खराब

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२४ गावातीलतब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असुन यातील ३३ टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असुन सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आहेत                    पंचनामे झालेल्या पिकांमध्ये बाजरी २.१० तर, कापसाचे एक हजार ४९०हेक्टर,मका दोन हजार ३२८, भुईमुग ३.६० हेक्टर, तर सोयाबीनचे १११.९७ हेक्टर तर तीन हजार ९३६ हेक्टरवर जिरायती पिकांखालील नुकसान झाले असून,याचा फटका आठ हजार ३६० शेतकऱ्यांना तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांना बसला आहे.         येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाल्याने सर्वाधीक नुकसान झाले असून, पंचनाम्यांनुसार २६ हजार ६४४ शेतकऱ्यांचे तब्बल १२ हजार ९१४ हेक्टरवरील कांद्याचे पंचनाम्यानुसार नुकसान झाले आहे तर १.८०हेक्टरवर भाजीपाल्याचे नुकसान होऊन कांदा आणि भाजीपाला मिळुन १७ कोटि ४३ नुकसान पंचनाम्यानुसार झाले आहे. तर फळपिकामध्ये अ‍ॅपल बोर २.४०, तर द्राक्षाचे १.८० असे दोन्ही मिळुन ४.२० हेक्टरवरील चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन शासनाकडून काय मदत मिळते याकडे शेतकर्या़ंचे लक्ष लागून आहे.            येवला तालुक्यात पिक पंचनामे पुर्ण करण्यात आले असुन , माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली असून अनुदान प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.- प्रमोद हिले, तहसीलदार येवला.मी साडेतीन एकरावर पोळ कांदा लागवड केली होती पण मुसळधार पावसाने व बुरशीजन्य रोगाने कांद्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागले .शासनाने मदतीचा हात पुढे करून लवकरात लवकर मदत घ्यावी.- खंडेराव चव्हाणके ,जळगाव नेऊर. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती