शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बचावलेली पिके सुरक्षित ठिकाणी वाहून नेण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:07 IST

खेडलेझुंगे : दोन दिवसांपासुन पावसाने ओढ दिल्याने ओल्या जमिनीतून चिखलाचा विचार न करता हाती सापडेल तेवढी पीक काढणीला वेग आलेला आहे.

खेडलेझुंगे : दोन दिवसांपासुन पावसाने ओढ दिल्याने ओल्या जमिनीतून चिखलाचा विचार न करता हाती सापडेल तेवढी पीक काढणीला वेग आलेला आहे. काळ्या गडद चिखलातून हाती सापडेल तेवढी पीके सोंगुण सुरक्षित ठिकाणी लगेच डोक्यावर ओझे बांधून नेली जात आहे. सततच्या पावसामुळे विहीरी तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे पाणी उपसा करण्यासाठीच्या मोटारी पाण्यात गेल्या आहे. पाण्याचा उपसा होत नसल्याने सदरचे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विहीर आणि बोअरवेल बंद पडल्याने पिण्यासाठी पाणी आणावे कुठुन असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातील शेतावर वस्ती करु न राहणार्या नागरीकांना पिण्यासाठी पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण विहीरीतील पाणी काढण्यासाठीच्या मोटारी पाण्यात गेलेल्या आहेत. बोअरवेल मागील मिहन्यापासुन बंद असल्याने बंद पडलेल्या आहेत. सद्या पिण्यासाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बोअरवेलच्या जलपऱ्या आणि मोटारी दुरु स्तीच्या कामाला वेग आलेला आहे. जड वस्तु शेतातुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहुन नेतांना ट्रॅक्टर चिखलात रु तुन बसलेले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे. शेतात पाणी साचुन असल्याने जमिनीत ओल खोलवर असल्याने ट्रॅक्टर फसून जात आहे. जीवाचा आटापिटा करून ट्रॅक्टर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे. पावसाने ओढ दिलेली असली तरी जमिनीवर पाणी साचून असल्याने ओल खोलवर आहे. पंधारवाड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे लावलेल्या पिकांकडे ढुंकूनही पाहता आलेले नव्हते. विहिरीमधील मोटारी, जलपºया सर्व नादुरु स्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांसमवेत मोटारी खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक