शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राफेल पुजनानंतरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत; कॅप्टन अजित ओढेकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 19:30 IST

नाशिक- फ्रान्समध्ये गेल्यानंतर राफेल लढावू विमान ताब्यात घेण्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाचे केलेले पूजन आणि लिंबू नारळ ठेवल्याने त्यावरून वांदग सुरू झाला आहे. अनेकांनी त्याची निर्भत्सना करीत असून राजनाथसिंह हे अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अजित ओढेकर यांनी अशाप्रकारची टीका अनाठायी असल्याचे मत व्यक्त केले. सदरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत असल्याचे देखील ते म्हणाले.

ठळक मुद्देसैन्याच्या मनोबलासाठीच कृतीलष्कराच्या प्रत्येक युनीटमध्ये होते पुजा अर्चा

नाशिक- फ्रान्समध्ये गेल्यानंतर राफेल लढावू विमान ताब्यात घेण्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाचे केलेले पूजन आणि लिंबू नारळ ठेवल्याने त्यावरून वांदग सुरू झाला आहे. अनेकांनी त्याची निर्भत्सना करीत असून राजनाथसिंह हे अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अजित ओढेकर यांनी अशाप्रकारची टीका अनाठायी असल्याचे मत व्यक्त केले. सदरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत असल्याचे देखील ते म्हणाले.प्रश्न: संरक्षण मंत्र्यांच्या राफेलच्या पुजन तसेच लिंबु नारळाचा त्यासाठी वापर करण्यामुळे वाद उदभवला आहे त्याविषयी काय सांगाल?ओढेकर: राजनाथ सिंग यांनी राफेलय विमान शस्त्राचे पुजन करून शत्रूवर विजय मिळवण्याच्या कामात अदृष्य शक्तींना, देवतांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यातून चुकीचा अर्थ काढले जात आहेत. अशाप्रकारच्या पुजनातून सैनिकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न असतो. त्याला कोणतेही चुकीचे संदर्भ जोडता कामा नये. नविन विमानच नव्हे तर नविन रणगाडा किंवा अन्य काही साहित्य लष्करात दाखल होते तेव्हा देखील त्याचे पुजन होते.प्रश्न: लष्करासारख्या विषयात जेथे थेट आमने सामने लढाई होते, तेथे अशाप्रकारचे विमान पुजनाचे कर्मकांड कितपत उपयुक्त?ओढेकर: अनेकांना याबाबत मुळातच माहिती नाही. लष्कराच्या अनेक युनीटमध्ये ब्रिटीशकाळापासून अशाप्रकारच्या सर्वधर्मियांच्या श्रध्दा जोपासण्याचे आणि त्या माध्यमातून मनोबल वाढविण्याचे काम केले जाते. त्याविषयी गैर काहीच नाही. लष्कराच्या युनीटमध्ये दर रविवारी मंदिर परेड देखील असते. हे मंदिर म्हणजे सर्व धर्म स्थल असते. येथे देखील रामकृष्ण, तसेच ग्रंथसाहेब, ग्रंथसाहेब, कुराण, बायबल एकत्र असतात. त्यामुळे ते केवळ हिंदुंचेच असते असे नाही सर्व धर्मियांचे असते युनीटची कामगिरी चांगली व्हावी, फत्ते व्हावी यासाठी मंदिर परेड असते. त्यामुळे अशाप्रकारे लढावू विमानाची पुजा अर्चा करणे गैर काहीच नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह