शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चारा छावण्यांसाठी संस्थांची प्रशासनाकडून मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:01 AM

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोणी पुढे येईना :। तुटपुंजे अनुदान, चाऱ्याची कमतरता

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.शासनाने शेतकरी मागेल त्याठिकाणी जनावरांसाठी चार छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी लहान जनावरांसाठी ४५ रुपये व मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये अनुदान जाहीर केले आहे. एका शेतकºयाचा फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश देण्यात यावा, तसेच छावणी चालकानेच चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शासनाकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम भरणे सक्तीचे केले आहे. छावण्यांमधील यापूर्वी चारा घोटाळ्याचा अनुभव लक्षात घेता वेळोवेळी छावणीची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली जाणार आहे. बाजार समित्या, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, व्यक्तिगत व्यक्तीलाही छावणी सुरू करण्याची मुभा आहे, परंतु त्यासाठी उपरोक्त यंत्रणांचा अनुभवही लक्षात घेण्याची अट टाकण्यात आली आहे़संपूर्ण एप्रिल महिन्यात चारा छावणीसाठी चालकाची प्रतीक्षा करण्यात आली, परंतु कोणी पुढे आले नाही. अखेर जिल्हा प्रशासनानेच प्रत्येक बाजार समित्यांना तसेच खरेदी-विक्री संघांना संपर्क साधून त्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे.काही बाजार समित्यांनी त्यासाठी होकारही कळविला असला तरी, तसा प्रस्ताव मात्र सादर केलेला नाही. संस्थांच्या मते एका जनावराच्या मागे दिवसाकाठी मिळणारे ९० रुपयांचे अनुदान कमी असून, ग्रामीण भागात छावणीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी व कोठून करणार, असा प्रश्न आहे. शिवाय नाशिक जिल्ह्णात तसेच लगतच्या कोणत्याही जिल्ह्णात चारा शिल्लक नाही, त्याची पर जिल्हा-राज्यांतून वाहतूक करणे खर्चिक बाब आहे. छावण्यांची वाढती मागणीनाशिक जिल्ह्णातील नांदगाव, बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव आदी तालुक्यांमधून जनावरांसाठी चारा वा चारा छावण्यांची मागणी केली जात असून, जनावरांच्या चाºयाची कमतरता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.