शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

विंचूर येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याची तक्र ार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 9:19 PM

विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे.

ठळक मुद्देकामाचा दर्जा खालावत गेल्याचे सांगितले जाते.

विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे.जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पुंड-राऊत वस्ती जवळील बंधारा दुरु स्तीसाठी शासनाने पाच लाख रु पये निधी मंजुर केला. परंतु सदर बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधण्यात आलेल्या बंधाºयाला हाताने घासले असता त्याची सिमेंट वाळु निखळुन पडुन खड्डा पडत आहे.बांधकामामध्ये वाळु ऐवजी मातीचे प्रमाण जास्त वापरले आहे. तर सिमेंट खुपच कमी वापरले असल्याने बांधण्यात आलेला बंधारा हा पहिल्याच पावसात वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम घेतलेली संस्था स्वत: काम न करता इतरांकडुन काम करु न घेत असल्याने कामाचा दर्जा खालावत गेल्याचे सांगितले जाते.अशा प्रकारच्या बांधकामाची कोणत्याही अधिकरी वर्गाकडुन पाहणी करणे गरजेचे असते परंतु अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने अधिकारी कामाची पाहणी न करतांच बिल अदा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रु पयाचा निधी पाण्याबरोबर वाहुन जातो की काय अशी अवस्था आहे. या कामाची वरीष्ठांकडुन चौकशी करु न कारवाई करावी अन्यथा विंचुर तिनपाटीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भास्कर राऊत, सुनिल ताजणे, सिताराम पुंड, बाळासाहेब पुंड, तुकाराम जाधव, निवृत्ती राऊत आदींसह नागरीकांनी दिला आहे.