शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:42 IST

वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.

ठळक मुद्देचांदवड : दुष्काळात शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची राहुल अहेर यांचे आवाहन

चांदवड : वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.असता वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंग जनवीर यांनी सर्वच शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांना कामाबाबत अशा प्रकारच्या तक्रारी येत असेल तर त्या अधिकाºयांची गय केली जाणार नाही तर वेळप्रसंगी त्यांना घरी पाठवू असा सज्जड दमही त्यांनी दिला तर चांदवड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे.शेतकºयांना पावसाने साथ दिली नाही तर कमीत कमी विजवितरण कंपनीने साथ द्यावी अशी अपेक्षा आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केली तर जनवीर यांनी चांदवड तालुक्यातील तक्रारीमध्ये येत्या महिनाभरात सुधारणा न झाल्यास संबधीत अधिकारी व कर्मचाºयांना जाब विचारु दरम्यान शेतकºयांनी व नागरीकांनी आपले विज वितरण कंपनीचे कामे करुन घेतांना वीज वसुलीकडे लक्ष द्यावे व वीजचोरी करु नये असे आवाहन जनवीर यांनी बैठकीत केले.या बैठकीत वडाळीभोई उपकेंद्रातील शाखा अभियंता सुनील गांगुर्डे यांचेवर सोग्रसचे भास्करराव गांगुर्डे, सुभाष पुरकर, निवृत्ती घुले, वसंत पगार, विलास भवर, नितीन अहेर, काका काळे, संपतराव पाटील, चंद्रकांत पाटील यांनी समोरासमोर आरोप करीत हे अधिकारी नागरीकांना चांगली उत्तरे देत नाहीत तर वीज वितरणांची कामे एका ‘‘पंन्टरकडून ’’ करतात रोहीत्र नादुरुस्त होऊन तीन महिने झाले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही तर पैसांची मागणी केली जाते असा आरोप केल्याने मुख्यअभियंता जनवीर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले तर यावेळी शिंगवे येथील किरण बोरसे यांनी शिंगवे परिसरातील वीजेचा गट्टा कायमस्वरुपी जळतो व वीजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार सांगुनही ती कामे केली जात नाही असे सांगीतले तर वायरमन, वीजेचे भारनियमन, वायरमन नाही, अशा तक्रारीचा पाढा चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना उपप्रमुख नितीन अहेर, विलास ढोमसे, पुरीचे बापु भवर,पुरीचे गांगुर्डे आदिसह ग्रामीण भागातील नागरीकांनी व शेतकºयांनी मांडल्या तर चांदवड येथील फिल्टर युनिटचे लोखंडे व श्रीमती मानकर यांची कार्यालयात अत्यंत अरेरावी असून ते शेतकºयांना व लोकप्रतिनिधीना व्यवस्थीत उत्तरे देत नाहीत असा आरोप नितीन अहेर व अनेकांनी बैठकीत केला. ही बैठक तब्बल तीन ते साडेतीन तास चालली यावेळी प्रभाकर ठाकरे, मनोज शिंदे, अ‍ॅड. शांताराम भवर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अण्णासाहेब शिंदे, भीमराव निरभवणे, गणपत ठाकरे, विठ्ठल आवारे, देवीदास अहेर, बाळासाहेब शेळके, आदिसह चांदवड तालुक्यातील नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजpanchayat samitiपंचायत समिती