शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:42 IST

वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.

ठळक मुद्देचांदवड : दुष्काळात शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची राहुल अहेर यांचे आवाहन

चांदवड : वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.असता वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंग जनवीर यांनी सर्वच शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांना कामाबाबत अशा प्रकारच्या तक्रारी येत असेल तर त्या अधिकाºयांची गय केली जाणार नाही तर वेळप्रसंगी त्यांना घरी पाठवू असा सज्जड दमही त्यांनी दिला तर चांदवड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे.शेतकºयांना पावसाने साथ दिली नाही तर कमीत कमी विजवितरण कंपनीने साथ द्यावी अशी अपेक्षा आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केली तर जनवीर यांनी चांदवड तालुक्यातील तक्रारीमध्ये येत्या महिनाभरात सुधारणा न झाल्यास संबधीत अधिकारी व कर्मचाºयांना जाब विचारु दरम्यान शेतकºयांनी व नागरीकांनी आपले विज वितरण कंपनीचे कामे करुन घेतांना वीज वसुलीकडे लक्ष द्यावे व वीजचोरी करु नये असे आवाहन जनवीर यांनी बैठकीत केले.या बैठकीत वडाळीभोई उपकेंद्रातील शाखा अभियंता सुनील गांगुर्डे यांचेवर सोग्रसचे भास्करराव गांगुर्डे, सुभाष पुरकर, निवृत्ती घुले, वसंत पगार, विलास भवर, नितीन अहेर, काका काळे, संपतराव पाटील, चंद्रकांत पाटील यांनी समोरासमोर आरोप करीत हे अधिकारी नागरीकांना चांगली उत्तरे देत नाहीत तर वीज वितरणांची कामे एका ‘‘पंन्टरकडून ’’ करतात रोहीत्र नादुरुस्त होऊन तीन महिने झाले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही तर पैसांची मागणी केली जाते असा आरोप केल्याने मुख्यअभियंता जनवीर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले तर यावेळी शिंगवे येथील किरण बोरसे यांनी शिंगवे परिसरातील वीजेचा गट्टा कायमस्वरुपी जळतो व वीजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार सांगुनही ती कामे केली जात नाही असे सांगीतले तर वायरमन, वीजेचे भारनियमन, वायरमन नाही, अशा तक्रारीचा पाढा चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना उपप्रमुख नितीन अहेर, विलास ढोमसे, पुरीचे बापु भवर,पुरीचे गांगुर्डे आदिसह ग्रामीण भागातील नागरीकांनी व शेतकºयांनी मांडल्या तर चांदवड येथील फिल्टर युनिटचे लोखंडे व श्रीमती मानकर यांची कार्यालयात अत्यंत अरेरावी असून ते शेतकºयांना व लोकप्रतिनिधीना व्यवस्थीत उत्तरे देत नाहीत असा आरोप नितीन अहेर व अनेकांनी बैठकीत केला. ही बैठक तब्बल तीन ते साडेतीन तास चालली यावेळी प्रभाकर ठाकरे, मनोज शिंदे, अ‍ॅड. शांताराम भवर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अण्णासाहेब शिंदे, भीमराव निरभवणे, गणपत ठाकरे, विठ्ठल आवारे, देवीदास अहेर, बाळासाहेब शेळके, आदिसह चांदवड तालुक्यातील नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजpanchayat samitiपंचायत समिती