शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वन-वन्यजीव संवर्धनासाठी कटीबध्दता हीच खरी श्रध्दांजली : नितीन गुदगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:08 IST

११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता.

ठळक मुद्देशहिदांच्या स्मरणार्थ वन हुतात्मा स्मारक उभारणी

नाशिक : वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयात शुक्र वारी (दि.११) वन सैनिक हुतात्मा दिनाच्या निमित्ताने नाशिक पूर्व-पश्चिम, वन्यजीव विभागाच्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील हुतात्मा स्मारकाच्या परिसरात पहिल्यांदाच एकत्र येत वन, वन्यजीव संरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाºया राज्यातील सर्व हुतात्मा वन सैनिकांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.नाशिक वनवृत्ताच्या मुख्यालयात या दिनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून शहिदांच्या स्मरणार्थ वन हुतात्मा स्मारक उभारणीचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हे स्मारक बांधून पूर्ण झाले. शुक्र वारी स्मारकाची सजावट करून सर्वप्रथम मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी हौतात्म्य पत्करलेल्या व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारकावर पुष्प अर्पण केले. जंगलतोड, बेसुमार खनिजसंपत्तीची लूट, वन्यजिवांची छुपी शिकार आणि पर्यावरणाचा -हास यावर अंकुश लावण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहणे हीच खरी हुतात्मा वनसैनिकांना श्रद्धांजली ठरेल, असे गुदगे म्हणाले.यावेळी वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्वप्नील घुरे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी अनिल आहिरराव यांच्यासह दोन्ही परिक्षेत्रांतील वनरक्षक उपस्थित होते. सर्वांनी सामाजिक अंतर राखत शहीद वनसैनिकांना सॅल्युट केले.२०१३पासून पाळला जातो दिवस११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. यावेळी ३६३ लोकांनी बलिदान दिले होते. भारतीय वनसेवेतील अधिकारी पी. श्रीनिवास यांची १९९१मध्ये कुख्यात गुंड वीरप्पन याने हत्या केली होती. देशात मागील पाच वर्षांत १६२ वन कर्मचारी शहीद झाले आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागMartyrशहीदwildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरण