शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

४० फुटी रावणाचे गंगाघाटावर दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:35 IST

सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला.

ठळक मुद्देविजयादशमी : श्रीरामाची सवाद्य मिरवणूक

पंचवटी: सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला.रामकुंड येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या भगवान बालाजीचा नवरात्र उत्सव संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना यांची गंगाघाट परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.प्रभू रामाच्या भूमिकेत कौशल घोडके, भाग्येश देशपांडे (लक्ष्मण), विवेकानंद घोडके (हनुमान), छोटूराम आढळकर (रावण), आदित्य शिंदे, (विभिषण), (कुंभकर्ण) यश कोठावदे आदींनी भूमिका साकारल्या. कार्यक्र माला आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विनिता सिंगल, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, महंत कृष्णचरणदास, महंत भक्तिचरणदास, महंत राजारामदास, रामनारायण महाराज, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पांडुरंग बोडके, सचिन डोंगरे, देवांग जानी, किशोर गरड, भाविक उपस्थित होते.सियावर रामचंद्र की जयरामकुंडावर सवाद्य मिरवणुकीने आगमन झाल्यानंतर वानरसेना व राक्षससेना यांच्यात झालेल्या युद्धात राक्षसांचा वध करण्यात येऊन विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDasaraदसरा