शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

एकत्रित श्रमदानातून दुष्काळावर मात शक्य : भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:05 IST

राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.

नाशिक : राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.  महाराष्ट्र सेवा समाज संघातर्फे रचना विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परशुराम साइखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २८) शांता लिमये स्मृती व्याख्यानमालेत जलसाक्षरता विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे होते. व्यासपीठावर विजय डोंगरे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, ना. सी. पाटील उपस्थित होते.सत्यजित भटकळ म्हणाले, स्त्री-भ्रूण हत्या, घनकचरा व्यवस्थापन यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपुढे असून, या प्रश्नांची उत्तरेही शोधणारही आपल्याकडे आहेत. राज्यातील सर्व गावांसोबतच शहरवासीयांनीही श्रमदानाचे आणि ज्ञान विद्याप्रसाराचे महत्त्व लक्षात घेऊन राळेगण सिद्धी व हिवरे बाजार यांसारख्या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी कितीही योजना आणल्या त्यावर अब्जावधी रुपये खर्च केले तरीही आजही पाणीप्रश्न संपुष्टात आलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासठी पानी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे. दरम्यान, रचना विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाणी वाचविण्याचा संदेश देणारे गीत सादर केले. सुधाकर साळी यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम आहिरे यांनी आभार मानले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी