शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

एकत्रित श्रमदानातून दुष्काळावर मात शक्य : भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:05 IST

राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.

नाशिक : राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.  महाराष्ट्र सेवा समाज संघातर्फे रचना विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परशुराम साइखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २८) शांता लिमये स्मृती व्याख्यानमालेत जलसाक्षरता विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे होते. व्यासपीठावर विजय डोंगरे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, ना. सी. पाटील उपस्थित होते.सत्यजित भटकळ म्हणाले, स्त्री-भ्रूण हत्या, घनकचरा व्यवस्थापन यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपुढे असून, या प्रश्नांची उत्तरेही शोधणारही आपल्याकडे आहेत. राज्यातील सर्व गावांसोबतच शहरवासीयांनीही श्रमदानाचे आणि ज्ञान विद्याप्रसाराचे महत्त्व लक्षात घेऊन राळेगण सिद्धी व हिवरे बाजार यांसारख्या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी कितीही योजना आणल्या त्यावर अब्जावधी रुपये खर्च केले तरीही आजही पाणीप्रश्न संपुष्टात आलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासठी पानी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे. दरम्यान, रचना विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाणी वाचविण्याचा संदेश देणारे गीत सादर केले. सुधाकर साळी यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम आहिरे यांनी आभार मानले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी