शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विश्रामगडावर बालकांनी राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:39 IST

ठाणगाव : येथील स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने विश्रामगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील बालसंस्कार केंद्रातील ४० विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

केंद्रातील मुलांनी रविवारी सकाळी दहा वाजता गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तोफेपासून स्वच्छता मोहीमेस प्रांरभ करण्यात आला. पहिल्या गुहेतील लक्ष्मणस्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाची व गडावरील गडदेवता आंबा, निंबा व पट्टाई देवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर अंबारखाण्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या परिसराची साफ सफाई करण्यात आली. त्यानतंर संकलित केलेला प्लास्टिकच्या बाटल्या, कागदी पिशव्या आदींसह गोळा केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यात आली. मंदिराच्या बाजूला असणाºया पुरातन टाक्याही यावेळी स्वच्छ करण्यात आल्या. पट्टाई देवीची आरती करून अंबारखाण्यातील शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे पूजन या बाळगोपाळांनी केले. यावेळी केंद्राच्या वतीने जयराम शिंदे यांनी श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रातील सर्व मुलांना या विश्रामगडावरील शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याची माहिती सांगितली. गडावरील स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या या मुलांनी साफ-सफाईसाठी लागणारी झाडू पावडे आप-आपल्या घरूनच आणले होते. स्वच्छता मोहीमेत सार्थक काकड, सुदर्शन आंबले, सिद्धांत साकोरे, सिद्धी शिंदे, कावेरी भोर, प्रणाली बो-हाडे, अनुष्का काकड, दिव्या शिंदे, चैताली टापसे, संस्कृती व्यवहारे, वैष्णवी आमले आदींसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिवजयंतीच्या पाशर््वभूमीवर या बाल- गोपाळांनी केलेली ही स्वच्छता मोहीम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली.मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयराम शिंदे, जगदीश शिरसाठ, ऋतुराज आंबेकÞर, ओमकार बोराडे, साईराज कार्डिले आदीनी प्रयत्न केले.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीFortगड