शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

उष्णतेने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 7:28 PM

देवगांव : उन्हाच्या तडाख्याने गेल्या काही दिवसांपासुन वातावरण तापले असुन तालुक्यात सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे.

ठळक मुद्देदेवगांव : रस्ते निर्मनुष्य; थंडपेयांना वाढली विशेष मागणी

देवगांव : उन्हाच्या तडाख्याने गेल्या काही दिवसांपासुन वातावरण तापले असुन तालुक्यात सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे.रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरीक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद करीत आहेत. काही दिवसांपासून तालुक्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन पडते, कडक ऊन्हामुळे लोक दुपारी बारा ते सायंकाळी पाच घराबाहेर येणे टाळत असल्याने रस्ते निर्मनुष्य असतात.गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची सुरु वातच तीव्र झाल्यामुळे वृद्ध महिला व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. घरोघरी दुपारी आणि रात्रीही पंखे व कुलर सुरू असतात. उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांचा कुलर खरेदीकडे कल वाढला आहे. तसेच प्रवाशांकडून बाटली बंद थंड पाण्याबरोबरच आईस्क्र ीम कुल्फी, सरबत, लस्सी, ताक, ऊसाचा रस आदींना मागणी वाढली आहे.दुपारच्या वेळेत झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी शेतकरी सकाळी लवकरच कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारी कॅनॉल, नदीवर, बंधाऱ्यावरती पोहायला जाणाºया मुलांची संख्या वाढली आहे. एकिकडे ऊन तर दुसरीकडे अधुन-मधुन विजेचे झटके त्यामुळे नागरिकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. त्याचबरोबर पशुधनाचेहि पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहे. एप्रिल महिन्यात तापमान वाढले असुन मे महिन्यात काय अवस्था होईल, यांची चिंता नागरीकांना पडल्याचे दिसुन येत आहे.