शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे चिकूची बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 17:39 IST

येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण्यावाचून चिकूची झाडे पाण्याअभावी वाळली आहे.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण्यावाचून चिकूची झाडे पाण्याअभावी वाळली आहे. या शेतकर्याने आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर मेहनत करून हि चिकूची बागेची उभारणी केली होती सुरेश अलगट यांनी या चिकूच्या बागेत शेती केलेली आहे. हिच बाग पावसाळ्यात रस्त्याने जाताना हिरव्या गार झाडे दिसायची माञ दुष्काळी परिस्थितीचा फटका बसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. इथूनमागे पाच ते सहा वर्षात पावसाळ्याचे प्रमाण हे कमी कमी झाले, त्यामुळे या विहिरीवर दुसरे बागायत न करता या बागेसाठी पाणी साठवून ठेवून आतापर्यंत बाग मोठी केली होती, पण शेवटी यावषीॅ पिण्यासाठी पाणी मिळत नाही व बागेसाठी पाणी आणणे हे अवघड झाले होते. अखेर बागेचे नुकसान झाले आहे. यावषीॅ पाण्याअभावी अनेक ठिकाणी बागा जळून गेल्या आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ