शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

चिचोंडी गावाला मिळणार जलसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 19:13 IST

जळगाव नेऊर : चिचोंडी येथील अगस्ती नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ चिचोंडी बुद्रुक सरपंच रविंद्र गुंजाळ, नवचेतना अकॅडमीचे संतोष मढवई, उपसरपंच साईनाथ मढवई ग्रामपंचायत सदस्य सविता धीवर यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देनदीपात्रात बंधारे असून देखील शेतकऱ्यांना पाण्याचा फारसा फायदा तेथील गाळामुळे होत नव्हता.

जळगाव नेऊर : चिचोंडी येथील अगस्ती नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ चिचोंडी बुद्रुक सरपंच रविंद्र गुंजाळ, नवचेतना अकॅडमीचे संतोष मढवई, उपसरपंच साईनाथ मढवई ग्रामपंचायत सदस्य सविता धीवर यांच्या हस्ते करण्यात आला.अगस्ती नदीपात्रात बंधारे असून देखील शेतकऱ्यांना पाण्याचा फारसा फायदा तेथील गाळामुळे होत नव्हता. याची दखल \येथील शिवयोद्धा सोशल फाउंडेशनच्या युवकांनी घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ह्यगाळमुक्त धरण व गाळयुक्त शेतीह्ण या संकल्पनेतून बुधवारी (दि.३) गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी नारायण खराटे, गाळ उपसा समिती अध्यक्ष बाबासाहेब मढवई, सदस्य सचिन पवार, समाधान मढवई, महेश पाटील, काका मढवई, दत्तू माळी, संजय व्यवहारे, परसराम पवार, शरद पवार, चेतन पवार, दत्तू सुर्यवंशी, ज्ञानेश्वर गुंजाळ, बाळू पवार, किसन पवार, समाधान लहरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासWaterपाणी