शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वातावरणात बदल; कांद्याला लागले डोंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:01 IST

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

मानोरी : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.कांदा पिकाला सर्व प्रकारची औषध फवारणी करून विक्र मी उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून, अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे लाल कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने कांदा बारीक राहिला आहे. ज्या कांद्याला डोंगळा आला तो कांदा पोकळ पडत असून, आधीच पाण्याचा काटकसरीने वापर करून कांदा पीक जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना कांदा पोकळ पडल्याने कांद्याच्या वजनातदेखील कमालीची घट होणार आहे. सदर कांदा जास्त दिवस ठेवण्याच्या परिस्थितीत नसल्याने कमी दरातच नवीन लाल कांद्याची विक्र ी शेतकºयांवर ओढवणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी मानोरी परिसरात बहुतांश शेतकरी एकरी १२० ते १५० क्विंटलच्या आसपास निघणारे उत्पादन यंदा एकरी ५० क्विंटलवर येऊन ठेपणार असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा