शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

वातावरणात बदल; कांद्याला लागले डोंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:01 IST

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

मानोरी : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.कांदा पिकाला सर्व प्रकारची औषध फवारणी करून विक्र मी उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून, अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे लाल कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने कांदा बारीक राहिला आहे. ज्या कांद्याला डोंगळा आला तो कांदा पोकळ पडत असून, आधीच पाण्याचा काटकसरीने वापर करून कांदा पीक जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना कांदा पोकळ पडल्याने कांद्याच्या वजनातदेखील कमालीची घट होणार आहे. सदर कांदा जास्त दिवस ठेवण्याच्या परिस्थितीत नसल्याने कमी दरातच नवीन लाल कांद्याची विक्र ी शेतकºयांवर ओढवणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी मानोरी परिसरात बहुतांश शेतकरी एकरी १२० ते १५० क्विंटलच्या आसपास निघणारे उत्पादन यंदा एकरी ५० क्विंटलवर येऊन ठेपणार असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा