शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

वैतरणा धरणातील कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:54 IST

मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे.

वैतरणानगर : मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे.

वैतरणा धरणातून पाणी बाहेर पडणाऱ्या दाबातुन वीजनिर्मीती केली जाते. नंतर दोन कालव्याद्वारे ६०० क्यूसेस पाणी बी फोर डॅममध्ये सोडले जाते. तेथे पाणी साठवून त्यापाण्याच्या दाबावर बी पाँईटच्या केंद्रातून वीजनिर्मीती करून पाणी मुंबई महानगरला पुरवले जाते. शुक्रवारी (दि.२६) दुपारी २ वाजता या दोन कालव्यापैकी एका कालव्याच्या सिमेंट काँक्रीटला तडा जाऊन कालवा फुटल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुपारी ४ वाजता कालव्याला पाणी सोडणारे गेट बंद करण्यात आले.

 

वैतारणा धरणाचे हे दोन्ही कलवे ४८ वर्षाचे जीर्ण झाले आहेत. त्याची वेळेवर देखभाल होत नाही. त्यावर झाडे झुडपे होतात त्यांच्या मुळानी कालव्याच्या भरावाला तडे जाऊन त्यातून पाणी पाझरून कालवा फुटतो.

 

 

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प