शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

वैतरणा धरणातील कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:54 IST

मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे.

वैतरणानगर : मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे.

वैतरणा धरणातून पाणी बाहेर पडणाऱ्या दाबातुन वीजनिर्मीती केली जाते. नंतर दोन कालव्याद्वारे ६०० क्यूसेस पाणी बी फोर डॅममध्ये सोडले जाते. तेथे पाणी साठवून त्यापाण्याच्या दाबावर बी पाँईटच्या केंद्रातून वीजनिर्मीती करून पाणी मुंबई महानगरला पुरवले जाते. शुक्रवारी (दि.२६) दुपारी २ वाजता या दोन कालव्यापैकी एका कालव्याच्या सिमेंट काँक्रीटला तडा जाऊन कालवा फुटल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुपारी ४ वाजता कालव्याला पाणी सोडणारे गेट बंद करण्यात आले.

 

वैतारणा धरणाचे हे दोन्ही कलवे ४८ वर्षाचे जीर्ण झाले आहेत. त्याची वेळेवर देखभाल होत नाही. त्यावर झाडे झुडपे होतात त्यांच्या मुळानी कालव्याच्या भरावाला तडे जाऊन त्यातून पाणी पाझरून कालवा फुटतो.

 

 

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प