शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा हमीभावासाठी लोकप्रतिनिधींना फोन करो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 17:43 IST

येवला : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला प्रती किलो वीस रूपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करो, आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकांद्याला वीस रु पये प्रती किलो हमीभाव द्यावा अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला प्रती किलो वीस रूपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना फोन करो, आंदोलन करण्यात आले.कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार, खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, माजी आमदार यांना फोन करून कांद्याला वीस रु पये प्रती किलो हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. कांद्याचे भाव गगनाला भिडतात तेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करते. ग्राहक हित बघितले जाते परंतु कांद्याचे भाव पडल्यावर, कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो त्या वेळेस कांद्याचे भाव वाढीसाठी कुठलीही राज्याची किंवा केंद्राची सरकारी यंत्रणा काम करत नाही. मार्केटमध्ये कांद्याला पाच ते सहा रु पये किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. ही व्यथा मांडण्यासाठी सदर आंदोलन केल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितले.येवला तालुक्याचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. भारती पवार यांनी सकाळी केलेल्या फोनला कुठलाही प्रतिसाद दिला नाही, याउलट खासदार हेमंत गोडसे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व निश्चितच आपली मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यापर्यंत पोहोचू अशी ग्वाही दिल्याचे भोरकडे यांनी सांगितले.सदर आंदोलनात पिंपळगाव जलाल येथील बाळासाहेब बनकर, किशोर खोकले, नारायण मोरे, रवी मोरे, गोकुळ भोरकडे आदींनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी