शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:48 IST

‘स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से, लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से’, ‘अश्रु स्नेह हैं, बाती बैरिन श्वास हैं, जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’, ‘जब चले जाएंगे लौट के सावन की तरह, याद आएंगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह’ आदी कवितांच्या सादरीकरणासोबत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. सूर्यकांत चतुर्वेदी यांनी साठच्या दशकातील युवा पिढीत लोकप्रिय कवी ‘नीरज’ यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नाशिक : ‘स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से, लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से’, ‘अश्रु स्नेह हैं, बाती बैरिन श्वास हैं, जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’, ‘जब चले जाएंगे लौट के सावन की तरह, याद आएंगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह’ आदी कवितांच्या सादरीकरणासोबत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. सूर्यकांत चतुर्वेदी यांनी साठच्या दशकातील युवा पिढीत लोकप्रिय कवी ‘नीरज’ यांच्या आठवणींना उजाळा दिला.  कुसुमाग्रज स्मारकात मंगळवारी (दि.२१) कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ख्यातनाम कवी तथा हिंदी चित्रपट गीतकार नीरज यांच्या स्मृतींवर आधारित ‘नीरज की यादमें’ कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते. प्रा. सूर्यकांत चतुर्वेदी यांनी कवी नीरज यांच्या मैत्रीच्या विविध किश्श्यांसोबतच त्यांचा काव्यप्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले, नीरज यांच्या व्यक्तिगत आयुष्याला जोडून त्यांच्या काव्याची समीक्षा करण्यात आल्याने त्यांच्या काव्यावर अन्याय झाला. नीरज यांना अतिशय हलाखीत जीवन जगावे लागले होते. या संघर्षाचा प्रभाव त्यांच्या कवितांतून जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. काव्यसंमेलनांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन  केले.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रज