शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

बंदचा फळभाज्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:26 IST

मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा हात आखडता : दरामध्ये वाढ

नाशिक : मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. शनिवार, रविवारी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातच मुुंबईत दादर, ठाणे आदी भागांमध्ये किरकोळ विक्रीला बंदी असल्यामुळे घेतलेला माल जाईल किंवा नाही याची धास्ती असल्यामुळे अनेक भाजीपाला व्यापारी हात राखूनच माल खरेदी करीत असल्याने फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे नाशिक येथील अडतदारांनी सांगितले. किवी २५० रु. किलोकोरोनामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वच फळांचे दर वाढले आहेत. किवी, संत्रा या फळांना चांगली मागणी असून, किवी २०० ते २५० रुपये, तर संत्रा १३० ते १५० रुपये किलो या दराने विकला जात आहे. डाळिंब १२५ ते १५० रुपये किलोने विकले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती