शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बंदचा फळभाज्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:26 IST

मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा हात आखडता : दरामध्ये वाढ

नाशिक : मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. शनिवार, रविवारी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातच मुुंबईत दादर, ठाणे आदी भागांमध्ये किरकोळ विक्रीला बंदी असल्यामुळे घेतलेला माल जाईल किंवा नाही याची धास्ती असल्यामुळे अनेक भाजीपाला व्यापारी हात राखूनच माल खरेदी करीत असल्याने फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे नाशिक येथील अडतदारांनी सांगितले. किवी २५० रु. किलोकोरोनामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वच फळांचे दर वाढले आहेत. किवी, संत्रा या फळांना चांगली मागणी असून, किवी २०० ते २५० रुपये, तर संत्रा १३० ते १५० रुपये किलो या दराने विकला जात आहे. डाळिंब १२५ ते १५० रुपये किलोने विकले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती