शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

बंदचा फळभाज्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:26 IST

मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा हात आखडता : दरामध्ये वाढ

नाशिक : मुंबईत काही भागांत किरकोळ विक्रीला मनाई केल्याने फळभाज्या व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्याने फळभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. पालेभाज्यांच्या दरावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. शनिवार, रविवारी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातच मुुंबईत दादर, ठाणे आदी भागांमध्ये किरकोळ विक्रीला बंदी असल्यामुळे घेतलेला माल जाईल किंवा नाही याची धास्ती असल्यामुळे अनेक भाजीपाला व्यापारी हात राखूनच माल खरेदी करीत असल्याने फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे नाशिक येथील अडतदारांनी सांगितले. किवी २५० रु. किलोकोरोनामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सर्वच फळांचे दर वाढले आहेत. किवी, संत्रा या फळांना चांगली मागणी असून, किवी २०० ते २५० रुपये, तर संत्रा १३० ते १५० रुपये किलो या दराने विकला जात आहे. डाळिंब १२५ ते १५० रुपये किलोने विकले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती