शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:01 IST

संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार व्यंकटेश गुप्ते यांना तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाल शिष्टमंडळाने निवेदन दिले.

ठळक मुद्देमहाराष्टÑ बचाव आंदोलन : कळवण भाजपतर्फे निवेदन

कळवण : संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार व्यंकटेश गुप्ते यांना तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाल शिष्टमंडळाने निवेदन दिले.निवेदनात नमूद केले आहे की, कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गारपिटीमुळे शेतकरीवर्गाचे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी. तालुक्यातील बरेचसे कर्मचारी मालेगाव येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यांची विलगीकरण केंद्राची सुविधेसह व्यवस्था करावी. कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत योग्य दरात खरेदी करावा व मका खरेदी ई- केंद्रामार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, सरचिटणीस विश्वास पाटील, एस. के पगार, तालुका उपाध्यक्ष हेमंत रावले, यतिन पवार, मोतीराम वाघ, रवंींद्र पवार युवा मोर्चा शहराध्यक्ष चेतन निकम, बगडूचे उपसरपंच गोरख पवार, काशिनाथ गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाTahasildarतहसीलदार