शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भाजप प्रबळ दावेदार, शिवसेनेतील गोंधळ यंदा टळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:37 IST

इंदिरानगर - गेल्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार ठरवताना झालेला विलंब भाजपच्या पथ्यावर पडला आणि सेनेच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून लढावे लागले. आता ...

इंदिरानगर - गेल्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार ठरवताना झालेला विलंब भाजपच्या पथ्यावर पडला आणि सेनेच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून लढावे लागले. आता भाजपला सध्या तरी अनुकूल असलेला प्रभाग तसा कठीण नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची तयारी सुरू असली तरी आव्हान देण्यासाठी मात्र परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

प्रभाग क्रमांक ३० मध्ये इंदिरानगर, राजीव नगर, राज सारथी सोसायटी, पांडव नगरी, कलानगर, वडाळा गाव, सह परिसर येतो सध्या भाजपचे सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे नगरसेवक आहेत. मूळ इंदिरा नगरचा परिसर हा भाजपचा मतदार असलेला मानला गेला, तरी

गेल्या पाच निवडणुकांचा इतिहास बघता शिवसेना, भाजप व मनसेचा देखील प्रभाव राहिला आहे. गेल्या निवडणुकीत सेनेला पक्षातील दिरंगाईचा फटका बसला. संजय चव्हाण, रशिदा शेख, शंकुतला खोडे आणि नीलेश चव्हाण हे उमेदवार होते. मात्र, त्यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक असताना एबी फार्म देण्यात आला. तो निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला नाही. त्यामुळे या चौघांना पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आली हेाती. यंदा चूक सुुधारली जाईल. मात्र, उमेदवारात बदल होतील. मुळात संजय चव्हाण यंदा या प्रभागातून इच्छुक दिसत नाही. अन्य ही बरेच बदल झाले आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार महाआघाडी झाल्यास आघाडीचे आव्हान असेल नाही तर शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीचे आव्हानास सामोरे जावे लागेल. त्यामुळे सर्वांचे लक्ष राहून राहील. अर्थात तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वच पक्षांना केवळ एक नव्हे तर तिन्ही सक्षम उमेदवार देण्याची गरज असून साहजिकच आयारामांवर नजर असणार आहे.

संभाव्य उमेदवार 

भाजप सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, अनिकेत सोनवणे.

राष्ट्रवादी काँग्रेस- योगेश दिवे, नईम शेख, जय कोतवाल.

शिवसेना- संजय गायकर, नीलेश साळुंके, सागर देशमुख.

मनसे- पद्मिनी वारे.

समस्या

- वडाळा गावातील सुमारे ५० ते ६० जनावरांची गोठे कायम.

- धोकादायक बेकायदा भंगार गोदामांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

- उघड्या नाल्यात भूमिगत गटारीच्या पाण्यामुळे घाण व दुर्गंधी.

- वाढत्या गुन्हेगारीमुळे दहशत.

 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणNashikनाशिक