शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

भुजबळांच्या ‘पॉवर’मुळे मनमाडला विजेची क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:41 PM

येवला व नांदगाव तालुक्यांमध्ये मनमाड उपकेंद्रातून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याच्या वारंवार तक्रारी होत्या. त्यामुळे सदर तक्रारी दूर करण्यासाठी मनमाड येथील अतिउच्च दाब उपकेंद्राची क्षमता १३२ केव्ही वरून २२० केव्ही पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

ठळक मुद्देमनमाड वीज उपकेंद्राची क्षमता २२० केव्हीवरभुजबळांचे प्रयत्न : ९४ कोटीच्या प्रकल्पास मंजूरी

नाशिक :- मनमाड येथील अतिउच्च दाब उपकेंद्राची क्षमता १३२ केव्ही वरून २२० केव्ही करण्यास राज्यशासनाची मंजुरी मिळाली असून सदर प्रकल्पासाठी ९४ कोटी १६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड अतिउच्च दाब केंद्राची क्षमतावाढ करून हे केंद्र २२० केव्ही क्षमतेचे करण्यासाठी कारागृहातून राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे व तारांकित प्रश्नांद्वारे मागणी केली होती.येवला व नांदगाव तालुक्यांमध्ये मनमाड उपकेंद्रातून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याच्या वारंवार तक्रारी होत्या. त्यामुळे सदर तक्रारी दूर करण्यासाठी मनमाड येथील अतिउच्च दाब उपकेंद्राची क्षमता १३२ केव्ही वरून २२० केव्ही पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.मनमाड अतिउच्च दाब उपकेंद्रातून येवला व नांदगाव तालुक्यातील गावांमध्ये कमी दाबाने होणºया विद्युत पुरवठ्याबाबत ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन मनमाड येथील अतिउच्च उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची अंत्यत आवश्यकता होती. तसेच कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे येवला व नांदगाव तालुक्यातील शेतकºयांना सतत विजेच्या समस्येना तोंड द्यावे लागत असल्याने येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी होती. त्यानुसार आमदार छगन भुजबळ यांनी अतिउच्च दाब विद्युक्त उपकेंद्राची क्षमता १३३ केव्ही वरून २२० केव्ही करण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यशासनाकडून सदर प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे व यासाठी ९४ कोटी १६ लक्ष रुपये निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारNashikनाशिक