शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

जिल्ह्यात रेशनचे धान्य घेण्यास लाभार्थी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 2:17 AM

रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतल्या सुधारणांमुळे रेशन दुकानांमध्ये पडून असलेले २० टक्के धान्य नवीन लाभार्थींना वाटप करण्याच्या सूचना सरकारने देऊनही अन्नसुरक्षा कायद्यान्वये निश्चित लाभार्थी मिळत नसल्याने पुरवठा खात्यावर लाभार्थींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. स्वत:हून लाभार्थी येत नसल्याने लोकप्रतिनिधींची मदतही घेण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याकडेही नागरिकांनी पाठ फिरविली.

ठळक मुद्देएक लाखाचे उद्दिष्ट : पुरवठा विभागाची धावाधाव

नाशिक : रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतल्या सुधारणांमुळे रेशन दुकानांमध्ये पडून असलेले २० टक्के धान्य नवीन लाभार्थींना वाटप करण्याच्या सूचना सरकारने देऊनही अन्नसुरक्षा कायद्यान्वये निश्चित लाभार्थी मिळत नसल्याने पुरवठा खात्यावर लाभार्थींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. स्वत:हून लाभार्थी येत नसल्याने लोकप्रतिनिधींची मदतही घेण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याकडेही नागरिकांनी पाठ फिरविली.सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रमाणेच अन्य भागांत रेशन धान्याचा चालणाऱ्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरणप्रणालीत बदल केले आहे.आजवरच्या धान्य वाटपावरून नागरीकांनी पाठ फिरवली असल्याचे लक्षात आल्याने शिल्लक राहणारे धान्यासाठी नवीन शिधापत्रिका वाटप करून त्यासाठी या धान्याचा उपयोग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला व त्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यान्वये लाभार्थी निश्चित करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाºयांना देण्यात आली. यासाठी शहरातील लाभार्थ्यांसाठी ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे. तथापि, बदललेल्या परिस्थितीनुसार वार्षिक उत्पन्नात बसणारे लाभार्थीच मिळत नसल्याचे पुरवठा खात्याचे म्हणणे आहे.नागरिकांची पाठशिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड गोळा करण्याबरोबरच, त्यांचे बोटाचे ठसे घेऊन पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य वाटपास गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे खºया लाभेच्छुकाला धान्य मिळू लागले असले तरी नाशिक जिल्ह्णातजवळपास २० टक्के शिधापत्रिका धारक लाभ घेण्यास येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार