शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भात शेतीच्या कापणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:30 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर भातशेतीला कापणी व मळणीला सुरूवात झाली आहे.

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर भातशेतीला कापणी व मळणीला सुरूवात झाली आहे. शेतकरी जेवढा भाताची सोंगणी ( कापणी ) करतो तेवढेच उत्पादन पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम व उत्तर पटयात भात शेती मोठया प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी सतत दोन महिने संततधार पावसामुळे भात पिकासाठी पोषक वातावरण होत, परंतु दिवाळीपर्यत पाऊस असल्यामुळे कमी पावसात येणारे भात पिक तयार झाले होते. ते दिवाळीपुर्वीच सोंगणी करायला पाहिजे होती. परंतु संततधार पावसामुळे भातशेती वाया गेली. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे वाया गेला.  दिंडोरी तालुक्यात द्राक्ष , टमाटा , भात , सोयाबिन पिके हे नगदी पिक समजले जाते. यावर्षी द्राक्ष व टमाटा , सोयाबिन पिक पावसामुळे वाया गेले. आता इंद्रायणी , सोनम , कोळपी अशी भात काढणीला वेग आला आहे . या भातालाही जास्त पाऊस झाल्यामुळे भात काळा पडला असून भात काढल्यानंतर चूर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत .

टॅग्स :Nashikनाशिक